Tuesday, August 24, 2021

भारतीय खेलजगतातील एक सर्वोच्च आनंदाच्या क्षणाला आज पन्नास वर्षे झाली...India Beat England in England@50

२४ ऑगस्ट १९७१ च्या आधी आम्ही मिरजेहून मावशीकडे कोल्हापुरात गेलो होतो पण तो दिवस अजून स्पष्ट आठवतोय... किती वर्षे तो विजय मी चघळला असेल... 

Illustrated Weekly of India मध्ये त्या दौऱ्यावरचे राजू भारतन यांचे लेख आणि इंग्लंड मधल्या ग्रीन टॉप मैदानांची सोबतची रंगीत छायाचित्रे अजून आठवतात 

त्यावेळी बहिष्कृत दक्षिण आफ्रिका सोडला तर इंग्लंड चा संघ हा टेस्ट क्रिकेट मध्ये सगळ्यात बलवान होता आणि त्या संघाला भारताने हरवले होते


courtesy : ESPN Cricinfo